रत्नागिरी : बालरंगभूमी परिषदेतर्फे इतिहास महाराष्ट्राचा ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : बालरंगभूमी परिषदेतर्फे इतिहास महाराष्ट्राचा ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘नाचणे क्र. एक’चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले.
जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल नाचणे क्र. १ (ता. जि. रत्नागिरी) जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी आनंदोत्सव साजरा केला.
रायगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गासह छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवज्योत दौडीला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला.
मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.