आंबोलीच्या या सगळ्या जैवविविधतेची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘निसर्गरंग’च्या कट्ट्यावर आज (चार ऑक्टोबर २०२०) सायंकाळी पाच वाजता जरूर सहभागी व्हा. तरुण वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी या कट्ट्यावर गप्पा मारणार असून, या जैवविविधतेची ओळख करून देणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आंबोलीच्या या सगळ्या जैवविविधतेची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘निसर्गरंग’च्या कट्ट्यावर आज (चार ऑक्टोबर २०२०) सायंकाळी पाच वाजता जरूर सहभागी व्हा. तरुण वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी या कट्ट्यावर गप्पा मारणार असून, या जैवविविधतेची ओळख करून देणार आहेत.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र असून, पश्चिम घाटातील १३वे संरक्षित क्षेत्र झाले आहे. त्यामुळे जैवविविधता संवर्धनासह इको टुरिझमला चालना मिळणार आहे.