सावंतवाडी : गेली दोन वर्षे करोनाच्या काळामुळे उद्योगधंद्यांची पार वाताहत लागली आहे. अशा स्थितीत उद्योगांना जगविण्यासाठी बँकेच्या व्याजाचे पॅकेज देऊन जगवावे, अशी मागणी महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.