केंद्रीय अर्थसंकल्पाला ५८ गुण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला चौथा अर्थसंकल्प हा देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची जाणीव ठेवून प्राप्त परिस्थितीत योग्य आहे. तरीही आणखी अनेक बाबी त्यात हव्या होत्या. त्यामुळे मी अर्थसंकल्पाला ५८ गुण देईन.

Continue reading

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या युगाचे सर्वस्पर्शी अंदाजपत्रक

हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.

Continue reading

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब : माधव भांडारी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात, गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज, सोमवारी, १५ फेब्रुवारी रोजी येथे पत्रकार परिषदेत केले.

Continue reading