नवी मुंबई : मडगाव ते पनवेल या मार्गावर येत्या २१ नोव्हेंबरपासून विशेष साप्ताहिक गाडी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे चालविणार आहे. ख्रिसमस आणि नववर्षदिनानिमित्ताने ही विशेष गाडी धावणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नवी मुंबई : मडगाव ते पनवेल या मार्गावर येत्या २१ नोव्हेंबरपासून विशेष साप्ताहिक गाडी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे चालविणार आहे. ख्रिसमस आणि नववर्षदिनानिमित्ताने ही विशेष गाडी धावणार आहे.
नवी मुंबई : कोकण रेल्वेवरील पाच गाड्या सोमवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत. करोनाच्या कालखंडात विशेष गाड्या म्हणून या गाड्या चालविल्या जात होत्या. आता त्या करोनपूर्व काळातील गाड्यांप्रमाणेच पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीटदरही करोनापूर्व काळानुसारच असतील, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवाला कोकणात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर उत्सवाच्या काळात आणखी जादा ६३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये एलटीटी-रत्नागिरी, नागपूर-करमळी, एलटीटी-सावंतवाडी, पनवेल-सावंतवाडी, पनवेल-चिपळूण, दादर-रत्नागिरी आणि दादरमंगलुरू या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या ४ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत धावणार आहेत.
अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावरून आणखी ३८ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या पश्चिम रेल्वेवरून सुटणार असून वसई स्थानकात थांबून पुढे येणार असल्याने पश्चिम रेल्वेमार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांना त्या सोयीच्या ठरणार आहेत.