गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : समीक्षा हा वाङ्मयातील दुर्लक्षित प्रांत आहे. म्हणूनच समीक्षकांनी आता आपले हत्यार परजले पाहिजे, अशी हाक वंदना भागवत यांनी दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : समीक्षा हा वाङ्मयातील दुर्लक्षित प्रांत आहे. म्हणूनच समीक्षकांनी आता आपले हत्यार परजले पाहिजे, अशी हाक वंदना भागवत यांनी दिली.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : हिंदूराष्ट्र हा भारतातील नवफॅसिझमचा आविष्कार आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रत्नागिरीत भरलेल्या पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनात व्यक्त केला.
दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून उद्या, ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.
मुळात ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वरूपातच साखळी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती उत्पादकांना नसते. त्यामुळे राज्य आणि देशपातळीवरही उत्पादने पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत जागतिक पातळीपर्यंत ती कशी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. दुबईतील मीटच्या निमित्ताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने, तसेच त्यांच्याकरिता प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
रत्नागिरी : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचे राज्यातील पहिले विक्री केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी केले.