रत्नागिरी विमानतळाचे काम ७५ टक्के पूर्ण; तीन महिन्यांत होणार पहिले उड्डाण

‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

जगबुडी नदीची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा तीन मीटर अधिक

अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.

सहकारात उत्तम काम करणाऱ्यांना शासनाचे नेहमीच पाठबळ – देवेंद्र फडणवीस

सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस

खेड, चिपळुणात संभाव्य पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज; जगबुडी, वाशिष्ठीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ

प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.

‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी; आंबा घाटात कोसळली दरड; आंजणारी घाटात ट्रेलरचा अपघात

खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीने भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे.