डांगमोडे गावातील तीन दिवसांचा दसरा महोत्सव

डांगमोडे (मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) गावात तीन दिवस तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या दिवशी दसरा उत्सव साजरा करण्यात येतो.

विजयोत्सव

आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भारतात सर्वत्र धूमधडाक्यात उत्साहाने आणि भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा होत असतो. त्याचा शेवटचा दिवस म्हणजेच दसरा.

शारदीय नवरात्राची सांगता

नवरात्राची सांगता झाली. नऊ दिवस देवींच्या भक्तीमध्ये रममाण होण्याचा हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या प्रथा-परंपरा वेगळ्या. पण अनन्य भक्ती हा सारखा; दुवा असतो. यावर्षीचा उत्सव आपण कसा साजरा केला?

काय आहे विजयादशमीचे महत्त्व?

आश्विन शुद्ध दशमी, दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवसाचे काय आहे महत्त्व?

देवरुखवासीयांच्या दसऱ्याच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी

करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.