रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने रत्नागिरीतील गायकांसाठी येत्या १६ ऑगस्ट रोजी टॅलेंट सर्च कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने रत्नागिरीतील गायकांसाठी येत्या १६ ऑगस्ट रोजी टॅलेंट सर्च कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : पहिल्या सागर महोत्सवातील वाळूशिल्प प्रदर्शनात लतादीदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सैनिक आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी : येथील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन, पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या संस्थांच्या विद्यमाने पहिल्या सागर महोत्सवाचे उद्घाटन आज येथे झाले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह यांनी उद्घाटन केले.
रत्नागिरी : येथे प्रथमच होणाऱ्या सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
रत्नागिरी : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि सहकारी संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच सागर महोत्सव होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या जानेवारी महिन्यात पहिला सागर महोत्सव साजरा होणार आहे. त्याविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.