रत्नागिरीतील सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन, पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या संस्थांच्या विद्यमाने पहिल्या सागर महोत्सवाचे उद्घाटन आज येथे झाले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह यांनी उद्घाटन केले.

रत्नागिरीतील सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : येथे प्रथमच होणाऱ्या सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पहिल्या सागर महोत्सवाची रत्नागिरीत जय्यत तयारी

रत्नागिरी : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि सहकारी संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच सागर महोत्सव होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

रत्नागिरीत जानेवारीत पहिला सागर महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या जानेवारी महिन्यात पहिला सागर महोत्सव साजरा होणार आहे. त्याविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आसमंत बेनेवोलेन्स फाउंडेशनतर्फे बोलावे नेटके संवाद कार्यशाळा

रत्नागिरी : येथील आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे १२ ते १५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठी २७ आणि २८ एप्रिल रोजी बोलावे नेटके संवाद कार्यशाळा रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेतील रंजन मंदिरात घेण्यात येणार आहे. कार्यशाळा निःशुल्क आहे.

आसमंत बेनेवोलन्सच्या जैवविविधता उद्यानात विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालये आता हळूहळू सुरू झाली आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊन अभ्यास करण्याची संधी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सुमारे सहा एकरवर वसलेल्या आसमंतच्या जैवविविधता उद्यानात विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगीने अभ्यास करता येईल.