रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.
रत्नागिरी : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान करणारे राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रत्नागिरी : कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, या भूमिकेतून एकत्रितपणे सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, जिल्हा प्रशासन आणि कोकण विभाग पर्यटन संचालयालयातर्फे येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी अनेक पायाभूत सुविधांची गरज असून त्यासाठी शासकीय पाठबळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीतील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक रमेश कीर यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने येत्या २५ जानेवारीला ग्रामीण पर्यटन आणि समुदाय आधारित पर्यटन या विषयावर सलग चौथ्या वर्षी पर्यटन परिषद आयोजित केली आहे.