महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले.
चांदेराई (ता. रत्नागिरी) येथील सौ. विद्याराणी झापडेकर यांनी फळे आणि प्रक्रिया व्यवसायातून उत्कर्ष साधून आगळीवेगळी वाटचाल केली आहे.
रत्नागिरीजवळच्या कर्ला गावातील स्वाती अरविंद सोनार यांनी इमिटेशन ज्वेलरीचा उद्योग सुरू केला. हृदयविकाराचा त्रास सुरू झाला, तरी त्यावर मात करून त्यांनी जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवून आदर्श निर्माण केला आहे.
राजापूर तालुक्यातील डोंगर गावात राहणाऱ्या मानसी विजय चव्हाण एकेक पायरी पुढे जात, आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून तो उद्योग वाढीला लावून महिलांसाठी एक प्रेरणेचं उदाहरण बनत आहेत.
देवळे (ता. संगमेश्वर) गावी राहणाऱ्या सौ. स्वरा समीर आंब्रे यांनी मनाविरुद्ध सुरू केलेल्या टेलरिंग व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतल्या सौ. तृप्ती योगेश कदम यांनी स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून आंबाप्रक्रिया उद्योगात लक्ष घालायला सुरवात केली. आता त्यांनी तयार केलेल्या मालाला सर्वत्र मागणी आहे.