रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी : माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्वर्यु अरुण नेरूरकर यांचे ७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.