कोकणाविषयीच्या सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

मांडकी-पालवण (ता. चिपळूण) : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारे काही आहे. मात्र त्याचे सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

ग्रंथदिंडी, ध्वज फडकवून ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

चिपळूण : मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे आज सायंकाळी ग्रंथदिंडी आणि संमेलनाचा ध्वज फडकवून तीन दिवसांच्या ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा थाटात प्रारंभ झाला.

डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार

रत्नागिरी : ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला

देशातील पहिले महिला कृषिमहाविद्यालय मांडकी येथे होणार

रत्नागिरी : देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण (ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) येथील डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेत सुरू होणार आहे.

डॉ. तानाजीराव चोरगे यांना भूदरगड साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजी चोरगे यांना गारगोटी (कोल्हापूर) येथील अक्षरसागर साहित्य मंचाचा ‘भूदरगड साहित्यभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

झाकोळलेल्या समाजाला मसापने प्रकाशवाटा दाखवाव्यात : प्रा. मिलिंद जोशी

लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम मसापने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.