कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २८ तारखेला रत्नागिरीत मुसळधार वृष्टी अपेक्षित; २६पासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नाही.

तळेरे-गगनबावडा महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.

गगनबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला; जनजीवन हळूहळू सावरतेय

गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज (२० ऑगस्ट) सकाळपासून थोडा कमी झाला आहे.

राजापूर, चिपळूणमध्ये पूरस्थिती; ताजे तपशील

सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असल्याने (१९ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्हा पोलीस दलासह सर्व यंत्रणा काल रात्रीपासून पूरस्थिती हाताळत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चिपळूण-खेडच्या दौऱ्यावर आहेत.

चिपळूण शहरात एक-दीड फूट पाणी; पुढचे आठ तास सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे.