पणजी : ताळगाव (पणजी) येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा प्रकाश क्षीरसागर यांना मानाचा गोमंत साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पणजी : ताळगाव (पणजी) येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा प्रकाश क्षीरसागर यांना मानाचा गोमंत साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पणजी : दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सहकार्याने येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
पणजी : साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव संपादित स्त्रीलिखित मराठी कविता या २३ गोमंतकीय कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या गुरुवारी, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी पणजी येथे होणार आहे.
पणजी : गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसंपत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजित जोशी यांनी केले.
पणजी : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या सरकारी संस्थेतर्फे येत्या ११ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.