भारताला पुन्हा सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी अध्यात्माची शक्ती आवश्यक – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : कोणे एकेकाळी जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या भारताला पुन्हा एकदा त्या स्थानापर्यंत पोहोचवायचे असेल तर भारतीय अध्यात्माची, त्यातील भक्तीतून येणाऱ्या शक्तीची वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्या थोर विभूतींची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

वासुदेवानंद सरस्वती राष्ट्रीय अधिवेशनाचा तपशील

रत्नागिरी : पप श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे राष्ट्रीय अधिवेशन पावस येथे १९ आणि २० ऑक्टोबर रोजी होत आहे. त्याचा तपशील

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून

रत्नागिरी : पप श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीतर्फे येत्या १९ आणि २० ऑक्टोबर २०२४ रोजी विसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन पावस येथे केले आहे.

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे वार्षिक अधिवेशन पावस येथे

रत्नागिरी : परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे अधिवेशन येत्या १९ आणि २० ऑक्टोबरला पावस येथे होणार आहे.

टेंब्ये स्वामी महाराजांचा आत्मिक समाधान देणारा मठ – मु. पो. पोमेंडी

ह. भ. प. विष्णुबुवा कृष्ण पटवर्धन यांनी रत्नागिरीजवळच्या पोमेंडी गावात उभारलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या मठाला शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, टेंब्ये स्वामींची पुण्यतिथी. त्या निमित्ताने, टेंब्ये स्वामींचा हा आत्मिक समाधान देणारा पोमेंडी येथील मठ आणि त्याच्या संस्थापकांविषयी…