मुसळधार पावसामध्येही जनजागृती सायकल फेरी उत्साहात

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबने घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी आज काढलेली सायकल फेरी मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली.

घरोघरी तिरंगा अभियान जनजागृतीसाठी रत्नागिरीत रविवारी सायकल फेरी

रत्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी येत्या रविवारी (दि. ७ ऑगस्ट) रत्नागिरीत सायकल फेरी निघणार आहे. सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथून फेरी सुरू होईल.

समन्वयाच्या अभावाचे चटके अधिक

राज्य पातळीवर समन्वयाच्या अभावाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिल्हा पातळीवरसुद्धा हाच समन्वयाचा अभाव झिरपला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.