भारताचा परकीयांवर सात वेळा विजय – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : इसवी सनपूर्व ३०० वर्षांपासून भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांनंतर भारत सात वेळा पराभूत झाला नाही, तर भारताने सात वेळा परकीयांवर विजय मिळविला, असे सांगितले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

अकबर उदात्त विचारांचा नव्हे, तो तर क्रूरकर्माच – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : भारतावर राज्य करणारा अकबर बादशहा उदात्त विचारांचा नव्हे, तर क्रूरकर्मा होता. त्याचे उदात्तीकरण इतिहास महामंडळाने का केले आहे, असा सवाल राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी उपस्थित केला.

मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान

रत्नागिरी : करोनाच्या काळात आणि त्यानंतर उद्भवलेल्या एका वेगळ्या परिस्थितीत गरजूंनान मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान करण्यात आला.

उत्तम संस्कार घडविणाऱ्या शिक्षकांची संख्या घटली – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : उत्तम संस्कार घडविणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केली.

इतिहासाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी पूरक पुस्तिकांचा मानस – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : शालेय वयापासूनच इतिहासाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांकरिता इतिहासाची पूरक पुस्तिका तयार करण्याचा प्रवचनकारांचा मानस आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी दिली.

राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : तेराशे वर्षांपासूनचा राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यापासून बोध घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.