रत्नागिरीत सलग एकविसाव्या वर्षी टिळक अभिवादन यात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.

रत्नागिरीत शनिवारीलोकमान्य टिळकांवर संगीत-नाट्यमय कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य टिळक : सहस्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

लोकमान्यांच्या काही आठवणी…!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने सलग विसाव्या वर्षी काढली लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आज (२३ जुलै २०२५) लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. सलग विसाव्या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आले.

लोकमान्य टिळक जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जगाला हेवा वाटेल असे स्मारक आंबडवे येथे उभारणार : उदय सामंत

आंबडवे (ता. मंडणगड) : जगाला हेवा वाटेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आंबडवे येथे उभारले जाईल. त्यामुळे आगामी काळात चैत्यभूमीप्रमाणेच लाखो आंबेडकरी अनुयायी येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी खात्री पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.