ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच शिपोशीत झालेल्या नवव्या संमेलनातही आले.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : शिपोशी (ता. लांजा) येथे भरलेल्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात झालेल्या विविधरंगी कार्यक्रमांना रसिकांनी चांगली दाद दिली.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी शिपोशी गाव सज्ज

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत (ता. लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असलेल्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाकरिता शिपोशी गाव सज्ज झाले आहे.

लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने ग्रामीण साहित्य संमेलनाचे बिगूल वाजले

लांजा : रणरागिणी राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने शिपोशी (ता. लांजा) येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाचे बिगूल वाजले आहेत.

वाटूळच्या आदर्श विद्यामंदिरात माजी विद्यार्थी संघातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नववे ग्रामीण साहित्य संमेलन मार्चमध्ये शिपोशी येथे

रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.