आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार आपल्याच हस्ते प्रदान करण्याचा अपूर्व योग जुळून आला आणि एक वेगळाच आनंद मिळाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार आपल्याच हस्ते प्रदान करण्याचा अपूर्व योग जुळून आला आणि एक वेगळाच आनंद मिळाला.
रत्नागिरी : गझल संतकाळापासून प्रचलित असल्याने गझलेचा इतिहास मोठा आहे. काही वाटणे हा गझलेचा गाभा आहे. चांगली गझल तयार होण्यासाठी गझलेच्या आत्म्याचा शोध घेणे, गझलेच्या अंतरंगात शिरणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि समीक्षक डॉ. सुरेश जोशी यांनी केले.
रत्नागिरी : महिला दिनानिमित्त आम्ही सिद्ध लेखिकां`नी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा केला.