रत्नागिरी : कृषी दिन अर्थात एक जुलैपासून स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे रत्नागिरीत कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सात जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
Tag: स्वराज्य अॅग्रो
कोकणात नारळाच्या पिकाकडे दुर्लक्ष – डॉ. श्रीरंग कद्रेकर
रत्नागिरी : कोकणात चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.
खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमुळे नारळ उत्पादकांना चांगले दिवस – आग्रे
रत्नागिरी : खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणातील नारळ उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा स्वराज्य अॅग्रो अॅण्ड अलाइड सर्व्हिसेस या नारळाशी संबंधित कंपनीचे संचालक तुषार आग्रे यांनी व्यक्त केली.
नारळाचे झाड खर्या अर्थाने करू या कल्पवृक्ष
रत्नागिरी : नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनप्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढणाऱ्यांना मोफत विमा
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढण्याचे काम करणाऱ्यांना (नारळ पाडपी) ५ लाखांचा अपघाती विमा देण्यासाठी स्वराज्य ॲग्रो कंपनीने पुढाकार घेतला आहे. नारळ बागायतदारांना मोफत सेंद्रिय प्रमाणीकरण करून देण्याचे कामही कंपनीतर्फे केले जाणार आहे.
नारळ व्यवस्थापनातून युवक, महिलांना रोजगार देण्याची स्वराज्य अॅग्रोची योजना
रत्नागिरी : नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनप्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.