ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर द्यावा – प्रभुदेसाई

रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्ताने ३३८ प्राथमिक शाळांना श्यामची आई पुस्तक भेट

राजापूर तालुक्यातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ३३८ प्राथमिक शाळांमध्ये श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिले.

शिवजयंती उत्सवासाठी शिवचरित्राच्या १०१ पुस्तकांची देणगी

राजापूर : शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या १०१ प्रतींची देणगी देऊन देसाई शिक्षक दांपत्याने शिवजयंती उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला.

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देणाऱ्या उपक्रमाला मिळणार चालना

राजापूर : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देण्याचे उपक्रम राबविणारे जुवाठी (ता. राजापूर) येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र या उपक्रमांची माहिती देण्यासाठी अनेकांनी त्यांना निमंत्रण दिल्याने आपल्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया श्री. गोंडाळ यांनी व्यक्त केली.