रत्नागिरी : पुढच्या वर्षापासून राज्यातील विद्यापीठांमध्ये जलविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पुढच्या वर्षापासून राज्यातील विद्यापीठांमध्ये जलविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.
कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…
दिवाळीच्या दिवसांत परसातल्या उंबराच्या झाडावर फळं खाणाऱ्या तांबटाच्या जोडीचं सुखद दर्शनधीरज वाटेकर यांना घडलं आणि त्यांच्या फराळाचा सोहळा त्यांना अनुभवता आला, त्याबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख…