कालिदास स्मृती व्याख्यानमालेत डॉ. सुचेता परांजपे यांची महाभारतावर व्याख्याने

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत पुण्यातील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे महाभारतावरील व्याख्याने देणार आहेत.

रत्नागिरीत २२ जानेवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.

संशोधनात्मक दृष्टीने रामायणाचा अभ्यास आवश्यक : चंद्रशेखर वझे

रत्नागिरी : रामायणात करुणा, विरह आहे. आध्यात्मिक, धार्मिक विचार त्यात नंतर आणण्यात आला आहे. काही हास्यप्रचुरते घटनाही दाखवल्या गेल्या आहेत. अशा गोष्टी मूळ वाल्मीकी रामायणात नाहीत. त्यामुळे रामायणाचा अभ्यास, संशोधनात्मक दृष्टीने केला पाहिजे, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले.

रत्नागिरीत १७ फेब्रुवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.