रत्नागिरी : शाळांच्या सुट्या सुरू झाल्या असून बालगोपाळांच्या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी टेरेस वाचनालयाच्या उपक्रमातून पुस्तक खजिना उपलब्ध करून देणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : शाळांच्या सुट्या सुरू झाल्या असून बालगोपाळांच्या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी टेरेस वाचनालयाच्या उपक्रमातून पुस्तक खजिना उपलब्ध करून देणार आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये क्लस्टर विद्यापीठ होण्याची क्षमता आहे. त्यामुळे संस्थेने त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (चार मे) रत्नागिरीत केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
चिपळूण : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम यांवर विविध स्तरांवर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केली. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय १ लाख १६ हजारांच्या ग्रंथसंपदेचे वैभव बाळगून आहे. आता ती ग्रंथसंपदा दोन लाख करण्याचा संकल्प सोडण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त मानद वन्यजीवरक्षक प्रतीक मोरे यांचा लेख…
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.