रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते नागपूर या मार्गावर नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी दापोलीतील वैभव बहुतुले यांनी प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते नागपूर या मार्गावर नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी दापोलीतील वैभव बहुतुले यांनी प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.