मराठी कवी व लेखकांच्या उत्कर्षासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या मराठी कवी व लेखक संघटनेची रत्नागिरी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मराठी कवी व लेखकांच्या उत्कर्षासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या मराठी कवी व लेखक संघटनेची रत्नागिरी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : ‘रस्त्याला, चौकांना बहुतेक वेळा राजकीय पुढाऱ्यांची नावे दिली जातात, परंतु आज एका साहित्यिकाचे नाव या चौकाला दिले जात आहे ही मोठी आनंदाची गोष्ट