चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिपळूण : कोकणातील पर्यावरण चांगले असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धीरज वाटेकर यांच्याकडून त्यासाठी होणारी जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.
चिपळूण : तिवरे (ता. चिपळूण) गावात दीडशे वृक्षरोपांच्या लागवडीचे अभियान तरुणाईच्या पुढाकाराने यशस्वी झाले. लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे.
गुहागरचे माजी आमदार डॉ. तात्या नातू यांच्या “जनी जनार्दन” हे चरित्र पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय असलेल्या प्रत्येक वाचकाच्या संग्रहात असावेच, असे आहे.
दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांनी कोकणातील निसर्ग आणि त्यांच्या कोकणातील वास्तव्याच्या काळातील पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या.