रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाच्या पुस्तकाचे तंजावरमध्ये प्रकाशन

रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले.

नियमित योगसराव ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी : अनंत आगाशे

रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.

योगविषयक ‘मंत्र आरोग्याचा’ पुस्तकाचे रविवारी रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : येथील अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. २७ जुलै रोजी रत्नागिरीत होणार आहे.

प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिल्यास इतिहासनिर्मिती होईल : प्रकाश देशपांडे

जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२९ जून) झाले.

लांज्याच्या ‘स्थैर्य’ पुस्तकाला कोल्हापूरच्या ‘शिविम’ संस्थेचा पुरस्कार

रत्नागिरी : कोल्हापूर येथील ‘शिविम’ संस्थेचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’ पुरस्कार लांजा येथील लेखिका डॉ. सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘स्थैर्य’ या पुस्तकाला मिळाला आहे.

माणूस समजून घेण्यासाठी वाचनाला पर्याय नाही : अॅड. विलास कुवळेकर

लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले.