रत्नागिरी : सुवर्णमहोत्सवी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या १३ ते १७ मे या काळात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सुवर्णमहोत्सवी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या १३ ते १७ मे या काळात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
न्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.