बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती गणपत वाणी राज्यस्तरीय ‘समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धे’चे पारितोषिक वितरण शनिवारी (दि. २१) चिपळूणला होणार आहे.

प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार

लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाच्या पुस्तकाचे तंजावरमध्ये प्रकाशन

रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात होतेय भक्तनिवासाची उभारणी; सुमंतबुवांच्या हस्ते भूमिपूजन

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातर्फे मंदिराच्या शेजारी भक्तनिवासाची उभारणी केली जात आहे. आठ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांच्या हस्ते या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.

`गणपत वाणी` समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातून प्रतिसाद

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती अभिनव गणपत वाणी राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातील ५३६ कवींनी प्रतिसाद दिला.