मुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
पनवेल : करोनाच्या काळातही पनवेल तालुक्यातील मोहो गावाने ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपली आहे.