रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद आणि येथील स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सोमवारी (दि. ३ जुलै) व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद आणि येथील स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सोमवारी (दि. ३ जुलै) व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे रत्नागिरीत व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीतील विविध भारतीय भाषांमधील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. अनेक साहित्यिक कोकणाने घडवले आहेत. विविध साहित्यिक संस्था, संघटना कोकणात पूर्वीपासून काम करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेपाठोपाठ मराठी साहित्य परिषदेच्याही अनेक शाखा कोकणात ठिकठिकाणी स्थापन झाल्या आहेत. त्यात आता अखिल भारतीय साहित्य परिषद या देशपातळीवरील साहित्य संस्थेची भर पडणार आहे. कोकणातील साहित्य चळवळीला देशपातळीवर स्थान देऊ शकणाऱ्या या संस्थेचे स्वागत करायला हवे.