रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
ठाणे : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत “साहित्य भारती” कोकण प्रांतातर्फे नागरिक, प्राध्यापक, पत्रकारांसाठी प्रादेशिक साहित्यात प्रतीत झालेले राष्ट्रीयत्व या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे साहित्य संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी मुंबई परिसरात होणार आहे.
रत्नागिरी : भारतातील विविध भाषांमधील साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदी मराठी साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि निवृत्त शिक्षक सुभाष दत्तात्रय भडभडे यांनी व्यक्त केले.