रत्नागिरी : भाजप दक्षिण रत्नागिरी आयोजित पारंपरिक श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांनी झिम्मा, फुगडीचा खेळ खेळण्याचा आनंद लुटला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भाजप दक्षिण रत्नागिरी आयोजित पारंपरिक श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांनी झिम्मा, फुगडीचा खेळ खेळण्याचा आनंद लुटला.
रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला.
रत्नागिरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील कामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदी @नाइन अभियान राबविण्यात येणार असून त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली.
मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग आहे. अत्यंत खडतर काळापासून अत्याधुनिक सोयीसुविधांपर्यंत वृत्तपत्रांचे स्थित्यंतर झाले आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे. पण लोकशिक्षणाचे काम वृत्तपत्रांनी यापुढेही व्रत म्हणून केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची साहित्यिक ठेव आहे. ती लेखकाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. इतर कुठल्याही भारतीय भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना साप्ताहिक बलवंतच्या दिवाळी अंकाचे महत्त्व रत्नागिरीवासीयांसाठी अधिक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कोकणचे अभ्यासक विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.
वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रत्नागिरीचे माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळ माने यांच्या हस्ते आज (दि. ५ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.