इतिहास जागविण्यात पोवाड्यांची महत्त्वाची भूमिका : शाहीर शिंदे

चिपळूण : वैभवशाली इतिहास जागविण्यात पोवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे शाहीर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

किल्ल्यांची देखभाल करणाऱ्यांना किमान कौतुकाची थाप हवी – धीरज वाटेकर

चिपळूण : ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ल्यांची देखभाल करणाऱ्या इतिहासप्रेमींच्या पाठीवर किमान कौतुकाची थाप मारली पाहिजे, अशी अपेक्षा निसर्ग अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केली.

सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच बदलही स्वीकारार्ह – सौ. अंजली बर्वे

चिपळूण : मानवी जीवनात संस्कारांना महत्त्व आहे. आजवर चालत आलेल्या सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच काळानुरूप झालेले बदलही स्वीकारले पाहिजेत, असे मत कीर्तनकार अंजली बर्वे यांनी व्यक्त केले.

संतसाहित्यातील शिकवणीची दैनंदिन जीवनाशी सांगड आवश्यक : धनंजय चितळे

चिपळूण : ओव्या आणि इतर संतसाहित्यामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठी शिकवण दिली आहे. तिची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली गेली पाहिजे, असे मत चिपळूण येथील प्रवचनकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी व्यक्त केले.

टिळक स्मारक वाचन मंदिर आणि मसापतर्फे ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका येत्या ७ ते १८ मार्च या कालावधीत प्रसारित होणार आहे. बोली, लोककला आणि साहित्यातून फागपंचमी ते धूलीवंदन या काळातमराठी माती आणि माणसांशी अनोखा संवाद साधणारी ही मालिका आहे.