स्वातंत्र्याचा पहिला दिवस : यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आठवण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

भारतीय ध्वजसंहिता – २००६

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.

मी भारतीय दीर्घांकाचे आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात प्रयोग

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या मी भारतीय या दीर्घांकाची अमृतमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या दीर्घांकाचे आजपासून विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत.

‘जरा याद उन्हे भी कर लो’ खुली अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या स्मृती चित्रांमधून जागविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोळा लाखांपर्यंतची बक्षिसे असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. चित्रकारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत चित्रे पाठवता येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत आणि चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात जिल्हा परिषदेच्या पावशी-मिटक्याचीवाडी येथील शाळेच्या प्राची सदानंद सावंत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटात वाडोस नं. १ शाळेचा विद्यार्थी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे.