राम जन्मभूमीवर इंग्रजांकडून १९०२ निशाण्यांचे दगड : आशुतोष बापट

रत्नागिरी : अयोध्येत वादग्रस्त इमारतीच्या पूर्व दरवाजाजवळ १९०२ साली इंग्रजांनी समारंभपूर्वक महसुली निशाण्यांचे दगड बसवले, अशी माहिती पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक आशुतोष बापट यांनी दिली.

जगभरातील लोकांच्या मनावर प्रभू रामाचे अधिराज्य – आशुतोष बापट

रत्नागिरी : भारतीय आणि जगभरातील लोकांच्या मनावर प्रभू रामाचे अधिराज्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक आशुतोष बापट यांनी केले.

आषाढस्य प्रथम दिवसे – मूळ रचना आणि अनुवादांमधलं सौंदर्य

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्याने त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने मेघदूताच्या काही अनुवादांविषयी…

सिंधुभूमीतील महामहोपाध्याय! डॉ. वा. वि. मिराशी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा सातवा लेख… सिंधुभूमीतील एकमेव महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सुरेश ठाकूर यांनी…

रामराज्याची घटना ठरणारे ते साठ प्रश्न अभ्यासावेत – वझे

रत्नागिरी : रामराज्याची घटना ठरणाऱ्या त्या साठ प्रश्नांच्या आधारे रामायणाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष सी. ए. चंद्रशेखर वझे यांनी केले.