मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर वृक्षारोपणाचा प्रारंभ

मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

रत्नागिरीत ५८ हजारांहून अधिक बालकांना दिला जाणार पोलिओ लशीचा डोस

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लशीचा डोस पाजून आज रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण

रत्नागिरीत ५१ किलो गोवंश मांसासह एकाला अटक

अवैधरीत्या गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका व्यक्तीला अटक केली.

‘अनबॉक्स’कडून वर्धापनदिनानिमित्त पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट

रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.

सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी पाच लाखांच्या भरपाईची आंबा उत्पादकांची मागणी

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक निदर्शने करून धरणे धरण्यात आले.

रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान

‘दहावी-बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता येईल. जे क्षेत्र निवडाल त्यातील परिपूर्ण ज्ञान घ्या. दहावी-बारावीचे शिखर शेवटचे नसून, आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.