कोल्हापूर : पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार साधू-संतांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या लोकोत्सवातील संत संमेलनात केला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोल्हापूर : पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार साधू-संतांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या लोकोत्सवातील संत संमेलनात केला.
कोल्हापूर : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूर : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूर : विश्व कल्याणाचा विचार करणारा भारत देश एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होईलच, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस. व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : आरोग्य बाजारात विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते. आजच्या मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळेही शरीराचे भरून न येणारे नुकसान होत आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाइलचा उपवास अमलात आणावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले.
कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले.