मसुरे (मालवण) : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकात एकविसाव्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले.