आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच राष्ट्रनिर्माणाचे होते, हे मान्य करावेच लागेल. १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा हा लेख…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच राष्ट्रनिर्माणाचे होते, हे मान्य करावेच लागेल. १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा हा लेख…
अलिबाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कोकण टूर सर्किटमधून येत्या डिसेंबरमध्ये चार मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा कोकण विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ महाड येथे झाला. या टूरमध्ये चवदार तळे आणि गांधारपाले लेण्याचे दर्शन घडविले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडणगड : आंबडवे (मंडणगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंती पुढच्या वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
मंडणगड : भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे आंबडवे हे जन्मगाव आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा देणारे ठरावे आणि केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या पंचतीर्थ योजनेमध्ये या गावाचाही समावेश करावा. महाराष्ट्राप्रमाणे ७ नोव्हेंबर हा शाळाप्रवेश दिवस देशभर साजरा केला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.