राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (७ ऑक्टोबर २०२५) रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी व मच्छिमारांच्या बोटींच्या नुकसानभरपाईसाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
‘कोकणात सहकारी चळवळ जास्त ताकदीने वाढू शकते, असा विश्वास मला वाटतो. कारण काही अपवाद वगळता कोकणातील सहकारी संस्थांचे व्यवहार चांगले चालले आहेत; मात्र कोकणातील सर्व सहकारी संस्थांना संघटित करून नीट ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता आहे. राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून माझा तो प्रामाणिक प्रयत्न असेल,’ असं प्रतिपादन स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, तसंच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज (६ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केलं.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था आता कोल्हापूरलाही उपलब्ध होणार आहे. १८ ऑगस्ट २०२५पासून मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापूरला सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २२ जुलै २०२५ रोजी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.