रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांचा महायुतीला कौल

सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.

रत्नागिरी जिल्ह्यात ६८.१४ टक्के, तर सिंधुदुर्गात ७४.३५ टक्के मतदान

सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.

रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या आणि छाननीनंतर वैध ठरलेल्या एकूण ९१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

अखेरच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सादर झाले ३९९ उमेदवारी अर्ज

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.