रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी (२६ फेब्रुवारी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांमध्ये क्लबमधील सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात झाले.
महिला दिवसाच्या निमित्ताने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रशिक्षण, कार्यशाळा, योगासनांची प्रात्यक्षिके, चित्रप्रदर्शन, तसेच ऑनलाइन व ऑफलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात जिल्हा परिषदेच्या पावशी-मिटक्याचीवाडी येथील शाळेच्या प्राची सदानंद सावंत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटात वाडोस नं. १ शाळेचा विद्यार्थी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे.