रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.
कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही थाटात कार्यक्रम साजरा झाला. वयोवृद्ध नवऱ्याचा तुळस या नवरीशी पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला.
निकेत पावसकर, कणकवली : सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान केले. गेली अनेक वर्षे त्या हे समाजकार्य निःस्वार्थीपणे करत आहेत.
‘पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण केले जाते. त्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रमातील गरजू आजी-आजोबांना अन्नदान करून आपल्या पितरांचे स्मरण करावे. गरजवंतांना अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा,’ असे आवाहन असलदे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.
कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…