रत्नागिरी : भजन म्हणजे भक्तिरसातून भगवंताशी एकरूप करणारी कला असून ती साध्य करण्यासाठी भजनी कलावंतांचे अष्टभाव जागृत व्हायला हवे. त्यातूनच गुरुकृपेचे समाधानही साध्य करता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध भजनी बुवा विश्वनाथ भाटे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भजन म्हणजे भक्तिरसातून भगवंताशी एकरूप करणारी कला असून ती साध्य करण्यासाठी भजनी कलावंतांचे अष्टभाव जागृत व्हायला हवे. त्यातूनच गुरुकृपेचे समाधानही साध्य करता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध भजनी बुवा विश्वनाथ भाटे यांनी केले.
रत्नागिरी : पांडुरंगरुपी परीसस्पर्श झालेला अभंग हा काव्यप्रकार शतकानुशतके भक्तांच्या हृदयावर पांडुरंगभक्तीचे गारूड घालून राहिला आहे, असे प्रतिपादन भजन मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी केले.
रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १३ जानेवारी) सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप सर्कलमध्ये श्रीमान भागोजी शेठ कीर, संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी मागणी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा या संस्थेतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिरात येत्या शनिवारी (दि. ५ ऑगस्ट) विश्वनाथ भाटे भजनी कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत.