चिपळूण : वैभवशाली इतिहास जागविण्यात पोवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे शाहीर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : वैभवशाली इतिहास जागविण्यात पोवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे शाहीर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
चिपळूण : ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ल्यांची देखभाल करणाऱ्या इतिहासप्रेमींच्या पाठीवर किमान कौतुकाची थाप मारली पाहिजे, अशी अपेक्षा निसर्ग अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केली.
चिपळूण : मानवी जीवनात संस्कारांना महत्त्व आहे. आजवर चालत आलेल्या सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच काळानुरूप झालेले बदलही स्वीकारले पाहिजेत, असे मत कीर्तनकार अंजली बर्वे यांनी व्यक्त केले.
चिपळूण : ओव्या आणि इतर संतसाहित्यामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठी शिकवण दिली आहे. तिची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली गेली पाहिजे, असे मत चिपळूण येथील प्रवचनकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी व्यक्त केले.